भारतीय हवामान खात्याने सोमवारी १० मे पर्यंत पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पात वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मराठवाडा आणि परिसरात चक्रीवादळाची स्थिती आहे.
ईशान्य आसाम आणि बिहारमध्ये चक्राकार वा-यांबद्दल चेतावणी देत हवामान खात्याने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत तीव्र नैऋत्य वारे ७ मे २०२४ पर्यंत कमी उष्णकटिबंधीय पातळीवर प्रचलित राहण्याची शक्यता आहे. भारताच्या हवामान खात्याने रविवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्वेकडील आणि द्वीपकल्पीय भारताच्या मोठ्या भागांना पंधरवड्याहून अधिक काळ वेठीस धरणारी अति उष्णता हळूहळू कमी होईल कारण पुढील आठवड्यात हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होईल.
Discussion about this post